दरवर्षी पोळा म्हणताच गावागावांत भांडणतंटे, हाणामाऱ्या हे प्रकार नित्याचेच. पण एकाच गावात सलग दोन दिवस पोळा भरूनही अजिबात वादविवाद न उद्भवण्याचे आगळे उदाहरण ... ...
वनविभागातील क्षेत्रीय कामाच्या दृष्टीने वनपाल हे अत्यंत महत्वाचे पद आहे. मात्र २०११ पासून शासनाने थेट सरळसेवा भरती बंद करून संपूर्ण पदे पदोन्नतीद्वारे भरण्याचा निर्णय घेतला होता. ...