बंदी भागातील अभयारण्यातील पाण्याचे स्रोत सध्या आटल्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. ...
महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वात सहाव्या दिवशी ...
तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. ...
यवतमाळ जिल्हा पोलीस दलाला लवकरच राज्यसेवेऐवजी अखिल भारतीय पोलीस सेवेतील अपर पोलीस अधीक्षक मिळणार आहे. ...
यवतमाळ येथील बसस्थानक परिसरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे सौंदर्यीकरण सुरू आहे. ...
चापडोह प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा मोबदला देण्यास टाळाटाळ होत असल्याने एका शेतकऱ्याने जिल्हा कचेरीवर जप्ती आणून ... ...
स्थलांतरित पालकांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले हंगामी वसतिगृह मुदतीपूर्वीच बंद करण्यात आले आहे. ...
थकबाकीसाठी नागरिकांना कायम वेठीस धरणाऱ्या जीवन प्राधिकरणाच्या घशाला शासकीय कार्यालयांनीच कोरड आणली आहे. ...
पांढरकवडा तालुक्यातील ट्रक चालकाच्या खून प्रकरणात आरोपी असलेल्या कुख्यात शेख साजीद शेख गफ्फार ... ...
हे एखाद्या दुर्गम खेड्यातले दृश्य नव्हे. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या यवतमाळ शहरातील पाण्यासाठीची ही मारामार आहे. ...