टिप्परने दुचाकीला जबरदस्त धडक देऊन चिरडत नेल्याने दोन जण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला. ...
चांगले व नियमित व्यवहार असलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून यावर्षीपासून बँकर्स कमिटीने जिल्ह्यातील बँकांना पीक कर्ज वाटपाच्या मर्यादेत स्वातंत्र्य दिले आहे. ...
आगामी चार-सहा महिन्यात होऊ घातलेल्या यवतमाळ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यापुढे ठेवून पोलीस आत्तापासूनच तयारीला लागले आहे. ...
स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप (फेअरवेल) समारंभ घेण्यात आला. ...
अकोलाबाजार : मुख्य कालवा शेतातून असूनही पिकांना सिंचन करण्यासाठी पाणी मिळत नव्हते. ...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सामाजिक न्याय भवन ...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी होत असतानाच आर्णी येथेही .... ...
नैसगिक आपत्तीत शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता येणाऱ्या संकटाचा सामना धिराने करावा, सरकार आपल्या पाठीशी आहे, ...
जिल्ह्यातील वीज वितरणासाठी पायाभूत सुविधांची उणीव आहे. त्यामुळेच ३० मार्च अखेरपर्यंत ७ हजार १६२ शेतकरी कृषी पंप वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. ...
माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांचा आवश्यकता असते. त्याहीपेक्षा समाज जगविण्यासाठी महत्वाची असते विचार भूक. ...