‘जीवाला धोका आहे, हे आम्हाला कळत नाही का? पण प्रश्न पोटाचा आहे. पाठीवर पंप घेऊन विषाची फवारणी करत मृत्यूच्या दारात उभे असतो’ हे वास्तव शेतशिवारात कीटकनाशकांची फवारणी करणाºया शेतमजुरांचे आहे. ...
येथील वैभवनगरातील त्रिरत्न बौद्ध विहारात महावंदना व धम्मदेसना समारोह घेण्यात आला. अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघनायक भदन्त सदानंद महाथेरो अध्यक्षस्थानी होते. ...
हमी दरापेक्षा कमी किमतीत सोयाबीनची खरेदी करणाºया व्यापाºयांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले. तरीही हमी दराखाली सोयाबीनची खरेदी सुरूच आहे. ...
यावर्षी संपूर्ण जिल्ह्यातच पाऊस कमी पडला. त्यातही दारव्हा आणि यवतमाळमध्ये पाण्याची समस्या गंभीर आहे. दारव्हा तालुक्यात पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या असून त्यासाठी निधीसुध्दा आला आहे. ...
जिल्ह्यातील ज्या रुग्णांना कर्करोग, हृदयरोग आदी दुर्धर आजार आहेत व आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेता येत नाही, अशा निकषात बसणा-या रुग्णांवर आता मुंबईत मोफत उपचार करण्यात येणार आहे ...
अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एखाद्या माणसाची अंत्ययात्रा किती गर्दी खेचते, त्यावरून त्या माणसाचे जनमानसातील मोल स्पष्ट होते. याच हिशेबाने यवतमाळ जिल्ह्यातील शेतमजुरांच्या जिवाची किंमत आता राजकारण्यांना कळू लागलेली दिसते. फवारणीतील व ...