लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
क्रांतिज्योती सावित्रीआई फुले, राष्ट्रपिता जोतिबा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन येणारी नवी सुदृढ पिढी काळाच्या उदरातून जन्माला घालून ती घडविण्याची जबाबदारी .... ...
येथील जिवनदायीनी निर्गुडा नदी आटल्याने वणीत पाण्यासाठी हाहाकार निर्माण झाला आहे. याबाबत नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाण्यासाठी साकडे घातले आहे. ...
येथील नगरपरिषदेत नवीन सभापती आरूढ झाले. आता त्यांच्यासमोर विकास कामांच्या आव्हाची मालिका उभी आहे. नगरपरिषदेत वर्षभरापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा व शिवसेनेची संयुक्त सत्ता आली. ...
आपल्या कोरडवाहू शेतात सिंचन व्हावे ही त्याची इच्छा होती. पण विहीर खणायची तर पैसा नव्हता. तरीही तो हरला नाही. एकट्यानेच सतत तीन वर्ष खोदकाम केले अन् ३५ फूट खोल विहीर खणली. पाणीही लागले. फक्त ते पाणी पिकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्याला वीज जोडणी हवी आहे. ...
जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांकडे कोट्यवधींचा निधी अखर्चित आहे. मार्च महिना तोंडावर आल्याने हा निधी खर्च करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. ...
शेतकऱ्यांचा कापूस थेट खरेदी करण्यासाठी पणन महामंडळाने व्यापाऱ्यांना परवाना दिला. त्यात दलालीला कुठेही थारा नाही. मात्र, व्यापाऱ्यांनी नियमांची पायमल्ली करीत दलालांच्या माध्यमातून कापूस खरेदी करून तीन टक्के कमशिन कापण्यास सुरूवात केली. ...
येथून मुंबईकडे निघालेली खासगी बस मध्येच बिघडल्याने यवतमाळच्या प्रवाशांना सिंदखेडराजा येथे अख्खी रात्र थंडीत कुडकुडत उघड्यावर काढावी लागली. तर सकाळी संतप्त प्रवाशांनी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या तीन बसेस रोखून धरल्याने तणाव निर्माण झाला होता. ...
जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांच्या सर्वेक्षणानंतर जिल्ह्यात सात ‘ब्लॅक स्पॉट’ आढळून आले असून त्यासंदर्भातील अहवाल केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग महामंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. ...
समाजाला अजूनही चांगल्या विचाराची गरज असून नव्या पिढीला धम्म सांगताना हजारो वर्षांचा तोच तो विचार सांगण्यापेक्षा काहीतरी सकारात्मक विचार त्यांना देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नांदेड-वघाळाच्या महापौर शिलाताई किशोर भवरे यांनी केले. ...
कुणबी समाजच शेती व्यवसाय, वतनदारी, राजकारणात पुढे असल्याची मानसिकता इतर समाजात निर्माण झाल्याने अनेकदा रोषाचा सामना करावा लागतो. त्यामुळे इतरांची मानसिकता बदलून सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे,..... ...