लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अटकेतील आंतरराज्यीय तस्कराने पोलिसांपुढे तोंड उघडले आहे, यवतमाळ शहर व परिसरात कुणाकुणाला पिस्तूल, काडतुसांची विक्री केली, याची यादीच तयार झाली आहे. त्यात गुन्हेगारी वर्तुळातील अनेक सदस्यांचा समावेश असून हे सदस्य आता पोलिसांच्या हिटलिस्टवर आहेत. ...
ऑनलाईन लोकमतमोहदा : वाघाच्या दहशतीमुळे परिसरातील शेतीकामे थांबली आहे. कामेच नसल्याने मजुरांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतातील उभी पिके काढण्याचा प्रश्न असल्याने शेतकरीही अडचणीत सापडले आहे. वाघाच्या बंदोबस्तासाठी परिसरात मागील पाच मह ...
वाढत्या महागाईच्या विरोधात तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. ...
एसटी बसस्थानकावर अवघ्या पाच-दहा मिनिटांसाठी गेले असताना वाहतूक पोलिसांकडून होणाºया कारवाईने यवतमाळातील वाहनधारक प्रचंड त्रस्त आहे. बसस्थानकावर वाहन ठेवण्यासाठी तात्पुरती कोणतीही पार्किंग व्यवस्था नाही ...
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती हे केवळ नामधारी असल्याचे गुरुवारी स्थायी समितीच्या सभेत पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले. या पदाधिकाºयांना कोणतेच कार्यकारी अधिकार नसल्याचे वास्तव खुद्द डेप्युटी सीईओंनीच सभागृहात मांडताना नियमांचा ...
बुलडाणा जिल्ह्यातील आरोपी पिस्टल घेऊन विक्रीसाठी यवतमाळात आला असताना त्याला बुधवारी रात्री नागपूर रोडवर रंगेहात अटक करण्यात आली. यात काँग्रेस नगरसेवकासह मंडी टोळीतील तीन गुंडांचा समावेश असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पत्रपरिषदेत सा ...
यवतमाळ शहर व परिसरात प्रतिष्ठित अवैध सावकारांचा धुमाकूळ सुरू असतानाचा आता बिसी (ब्रदर्ली कॉन्ट्रीब्युशन) व्यवसायातील उलाढालही पुढे आली आहे. बिसीच्या आडोशाने दरमाह कोट्यवधी रुपयांची सावकारी सुरू आहे. ...
पैनगंगा अभयारण्याच्या घनदाट जंगलात राहणारे नागरिक प्रजासत्ताकाच्या ६८ वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अर्ज, विनंत्या आणि आंदोलने करूनही सरकारने दखल घेतली नाही. परिणामी या भागातील ४० गावांनी आता सरकारशी असहकार पुकारण्याचा निर्धार केला आहे. ...
येथील न्यायालयात स्वतंत्र संगणक कक्ष तयार करण्यात आला असून या कक्षाचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सी.बी.गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. ...