शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

मित्र म्हणाले, हिराेईन बनवतो, नेऊन मात्र देहाचा सौदा करतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 5:00 AM

पुसदमधील एका गरीब कुटुंबातील भाऊ-बहीण कंटाळून पळाले होते. आई-वडील भिक्षा मागायला लावत असल्याची त्यांची तक्रार आहे. यातील मुलगा जबलपूरमध्ये तर मुलगी अकोल्यात सापडली. त्यांना बालगृहात ठेवले आहे. तर सापडलेल्या मुलींपैकी काही जणी तरी सोशल मीडियातील मित्रांनी ‘तुला हिरोईन करतो’ असे सांगताक्षणी त्यांच्यासोबत निघून गेल्याचे धक्कादायक वास्तवही ऑपरेशन मुस्कानमधून उघडकीस आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हरवलेल्या, पळवून नेलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे सध्या ऑपरेशन मुस्कान राबविले जात आहे. त्यात जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेसोबत समन्वय साधून शोध घेतला जात आहे. मात्र घरातील छोट्या छोट्या गोष्टींना कंटाळलेली मुले पळून जात असल्याचे वास्तव पुढे येत आहे. तर काही अल्पवयीन मुली देखील खोट्या ‘ग्लॅमरला’ भाळून घर सोडून जात असल्याचे दिसले. मात्र परगावात पोहोचल्यानंतर चक्क देहाचा सौदा केला जातो. ऑपरेशन मुस्कानमधून अशा अनेकींना सुदैवाने संरक्षण मिळाले. 

पोलीस आणि बालकल्याण विभाग घेतो काळजीऑपरेशन मुस्कानबाबत पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी नुकतीच आमची बैठक घेऊन सूचना दिल्या. पोलीस दलाने ही मुले शोधल्यानंतर बालकल्याण विभाग त्यांची काळजी घेते. पालकांचा शोध न लागल्यास त्यांना बालगृहात संपूर्ण व्यवस्था करून सांभाळले जाते. - ज्योती कडू, जिल्हा महिला बालविकास अधिकारी  

हरवलेल्या मुला-मुलींच्या करूण कहाण्यापुसदमधील एका गरीब कुटुंबातील भाऊ-बहीण कंटाळून पळाले होते. आई-वडील भिक्षा मागायला लावत असल्याची त्यांची तक्रार आहे. यातील मुलगा जबलपूरमध्ये तर मुलगी अकोल्यात सापडली. त्यांना बालगृहात ठेवले आहे. तर सापडलेल्या मुलींपैकी काही जणी तरी सोशल मीडियातील मित्रांनी ‘तुला हिरोईन करतो’ असे सांगताक्षणी त्यांच्यासोबत निघून गेल्याचे धक्कादायक वास्तवही ऑपरेशन मुस्कानमधून उघडकीस आले आहे. 

 

टॅग्स :Missingबेपत्ता होणंPoliceपोलिस