शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:44 IST

एक महिन्यापूर्वी पाऊस कमी पडल्यामुळे सोयाबीनचा उतारा कमी आला. त्यात आता परतीचा पाऊस झाला. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर यासह इतर पिकांचे नुकसान झाले. घरात साठविलेल्या सोयाबीनला बुरशी चढली.

ठळक मुद्देभाजप सहकार आघाडी : उमरखेड तहसीलदारांना सादर केले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यात परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी भाजप जिल्हा सहकार आघाडीने केली आहे.एक महिन्यापूर्वी पाऊस कमी पडल्यामुळे सोयाबीनचा उतारा कमी आला. त्यात आता परतीचा पाऊस झाला. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर यासह इतर पिकांचे नुकसान झाले. घरात साठविलेल्या सोयाबीनला बुरशी चढली.यात शेतकऱ्यांचे पूर्णत: नुकसान झाले. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी विमा कंपनी व शासनाकडून सरसकट एक रकमी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार रूपेश खंडारे यांच्यामार्फत शासनाला पाठविण्यात आले.निवेदन देताना भाजप जिल्हा सहकार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन माने, नगरसेवक बाळासाहेब नाईक, भगवान गावंडे, बाळासाहेब शिंदे , गणेश वानखेडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती