Next

विहिरींनी गाठला तळ; ग्रामीण भागातील महिला त्रस्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 03:46 PM2017-12-28T15:46:46+5:302017-12-28T15:46:57+5:30

वाशिम: जिल्ह्यातील अधिकांश विहिरींनी यंदा लवकरच तळ गाठला असून त्यातून दोर-बकेटने पाणी काढणे जिकीरीचे ठरत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील ...

वाशिम: जिल्ह्यातील अधिकांश विहिरींनी यंदा लवकरच तळ गाठला असून त्यातून दोर-बकेटने पाणी काढणे जिकीरीचे ठरत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील महिला त्रस्त झाल्या आहेत.जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात पर्जन्यमान घटल्यामुळे विहिरी, हातपंप, कुपनलिका या जलस्त्रोतांच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली नाही.