Next

१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 04:23 PM2019-09-19T16:23:30+5:302019-09-19T16:25:15+5:30

येत्या १० दिवसाच्या आत ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे भरले गेले नाही तर संबंधित अधिका-यांवर कारवाई केली जाईल. तसेच टोल रोडवरील ...

येत्या १० दिवसाच्या आत ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे भरले गेले नाही तर संबंधित अधिका-यांवर कारवाई केली जाईल. तसेच टोल रोडवरील टोल बंद केले जातील अशा शब्दात खडे बोल ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगड जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना सुनावले आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यात रस्तांवरुन पडलेल्या खड्ड्यांमुळे या जिल्ह्यातून करताना फक्त नागरिकांनाच नाही तर अनेक मंत्री आणि राजकीय पक्षांच्या प्रमुखांना देखील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा सामना करावा लागतो आहे.