Next

ठाकरे सरकार दरवेळी अधिवेशनापासून पळ का काढतं? Uddhav Thackeray afraid of assembly session?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 02:09 PM2021-11-30T14:09:36+5:302021-11-30T14:11:33+5:30

Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray government assembly session सलग दोन वर्षे अधिवेशन न होणे हे पहिल्यांदाच होतंय. अधिवेशनाच्या निमित्ताने विधिमंडळात विदर्भाच्या अनेक प्रश्नांवर चर्चा होते. प्रलंबित प्रश्नांचा जिल्हानिहाय आढावा घेतला जातो. दोन वर्षांपासून या प्रक्रियेला खीळ बसलीय. त्यात अधिवेशनाचा कालावधी तुटपुंजा असल्यामुळे ठाकरे सरकार अधिवेशनापासून पळतंय का अशी चर्चा सुरु झालीय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही अधिवेशनाच्या कामाकाजावरुन ठाकरे सरकारवर सडकून टीका केलीय..