शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

अनलॉकनंतर भाजीपाला ५० टक्के महागला; टोमॅटो दुपटीने महाग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 12:10 PM

Vegetables become 50% more expensive after unlock : १० रुपये किलो असलेले टोमॅटो आता २० ते २५ रुपये किलो या दराने मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बाजारपेठेवरील निर्बंध हटणे, आवक घटणे आदी कारणांमुळे अलिकडच्या काळात भाजीपाल्याचे भाव जवळपास ४० ते ५० टक्क्याने महाग झाले आहे. पूर्वी १० रुपये किलो असलेले टोमॅटो आता २० ते २५ रुपये किलो या दराने मिळत आहे.दुसºया लाटेत मार्च ते मे या तीन महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने निर्बंध कठोर केले. जिल्हा प्रशासनानेदेखील मे महिन्यात निर्बंध कठोर केल्याने निर्धारीत वेळेतच भाजीपाला विकावा लागत होता. त्यामुळे भाजीपाल्याचे दर अतिशय कमी होते. आता जिल्हा अनलॉक झाल्याने भाजीबाजारावर वेळेचे बंघन नाही तसेच पावसामुळे भाजीपाला खराब होत असल्याने आवकही घटत आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. 

शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा

शेतात राबराब राबून भाजीपाला पिकविला जातो. ठोकमध्ये भाजीपाल्याला फारसे भाव मिळत नाहीत. पावसामुळे भाजीपाला खराब झाल्याने पदरी निराशा पडते. भाजीपाल्याचे दर वाढले असले तरी त्याचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फारसा लाभ होत नाही. ठोक पद्धतीने कमी दरात भाजीपाला घेतला जातो.-  गजानन लाड, शेतकरी

टॅग्स :washimवाशिमMarketबाजार