शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

३३ कोटी वृक्षलागवडीचे ८८ टक्के उद्दीष्ट पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 2:37 PM

३ सप्टेंबरपर्यंत एकूण उद्दीष्टाच्या ८८ टक्के वृक्षलागवड पूर्ण झाली आहे. उ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनस्तरावरून मोठा गाजावाजा करून १ जुलैपासून सुरु करण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत ३ सप्टेंबरपर्यंत एकूण उद्दीष्टाच्या ८८ टक्के वृक्षलागवड पूर्ण झाली आहे. उर्वरित सव्वा पाच लाख वृक्षांची ३० सप्टेंबरपर्यंत लागवड करावी लागणार असल्याची माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांनी दिली.शासनाच्या वनविभागाने ३ वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दीष्ट निश्चित केले असून याअंतर्गत १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. २०१७ च्या पावसाळ्यात १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत ४ कोटी वृक्ष लागवड योजना सर्वत्र पार पडली; तर १ जुलै २०१९ पासून वृक्षलागवडीच्या तिसऱ्या टप्प्यात ३३ कोटी वृक्षलागवडीस सुरूवात करण्यात आली. याअंतर्गत वाशिम जिल्ह्याला ४३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ते पूर्ण करावे लागणार असून ३ सप्टेंबरपर्यंत त्यापैकी ३७ लाख ७५ हजार वृक्ष प्रत्यक्षात लावण्यात आली आहेत. यात वनविभाग, सामाजिक वनीकरण यासह जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायती, चार नगर पालिका, दोन नगर परिषदा, शाळा-महाविद्यालये व प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, लागवड करण्यात आलेल्या वृक्षांच्या संगोपनाकडे देखील विशेष लक्ष पुरविले जाणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांनी दिली.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :washimवाशिमforest departmentवनविभाग