शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उन्हाचा पारा वाढला; स्कूटीने पेट घेतला

By संतोष वानखडे | Updated: April 29, 2024 14:41 IST

उन्हाळ्यात ई-बाईकने पेट घेतल्याच्या घटना गेल्यावर्षी घडल्या होत्या. इलेक्ट्रॉनिक वाहनांची बॅटरी क्षमता २५० वॅट पेक्षा जास्त नसावी तसेच वेगमर्यादा ताशी २५ किलोमीटरपेक्षा अधिक नसावी, ही अट घालून देण्यात आली आहे.

वाशिम : एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवसांत जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच तापत आहे. यामुळे बाईक (इलेक्ट्रिक वाहन) पेटण्याचा धोका वाढत आहे. सोमवारी (दि.२९) दुपारी २ वाजताच्या सुमारास वाशिम शहरात एका स्कूटीने पेट घेतल्याची घटना घडली.

उन्हाळ्यात ई-बाईकने पेट घेतल्याच्या घटना गेल्यावर्षी घडल्या होत्या. इलेक्ट्रॉनिक वाहनांची बॅटरी क्षमता २५० वॅट पेक्षा जास्त नसावी तसेच वेगमर्यादा ताशी २५ किलोमीटरपेक्षा अधिक नसावी, ही अट घालून देण्यात आली आहे. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून तपासणीही केली जात आहे. ई-वाहनांची बॅटरी, वायरिंग यासंदर्भात गेल्यावर्षी तक्रारींचे प्रमाणही वाढले होते. उन्हाच्या प्रखरतेमुळे ई-बाईक पेट घेण्याची सर्वाधिक शक्यता असताना, सोमवारी वाशिम शहरात पेट्रोलवरील स्कूटीने पेट घेतला. यावरून उन्हाचा पारा चांगलाच तापत असल्याचे समोर आले. उन्हाळ्यात दुचाकी, स्कूटीने पेट घेण्याच्या घटना टाळण्यासाठी वाहने शक्यतोवर सावलीत ठेवणे आवश्यक ठरत आहे.

वाहनाने पेट घेऊ नये म्हणून काळजी काय?

- भरउन्हात वाहन उभे करू नये.- वाहनाची टाकी इंधनाने पूर्ण भरू नये.- वाहनाची वायरिंग तपासून पाहावी.- वाहन झाडाच्या, भिंतीच्या सावलीत उभे करावे.

टॅग्स :washimवाशिम