शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

‘लॉकडाऊन’मुळे रसवंती बंद; शेतकऱ्याने केली ऊसापासून गुळ निर्मिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 1:56 PM

शेतकरी पुन्हा एकवेळ ऊसापासून गुळ निर्मितीकडे वळले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : : परिसरात १९९० पुर्वी मोठ्या प्रमाणात गुºहाळ सुरू झाले होते; मात्र तुलनेने गुळ निर्मितीचा व्यवसाय परवडत नसल्याने कालांतराने ते बंद झाले. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर ऐन उन्हाळ्यात गेल्या ५८ दिवसांपासून सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे रसवंत्या बंद असल्याने बहुतांश शेतकरी पुन्हा एकवेळ ऊसापासून गुळ निर्मितीकडे वळले असून बंद पडलेले गुऱ्हाळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील अन्य शेतकºयांप्रमाणेच शिरपूर येथील प्रयोगशिल शेतकरी संतोषराव वाघ (देशमुख) यांनी प्रामुख्याने रसवंतीच्या व्यवसायाकरिता शेतात ऊस लागवड केली. यामाध्यमातून दरवर्षीच्या उन्हाळ्यात किमान ५ लाखांची मिळकत होते, असे त्यांनी सांगितले; परंतु चालूवर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गाने ऐन उन्हाळ्यात डोके वर काढले असून गेल्या ५८ दिवसांपासून ‘लॉकडाऊन’ लागलेला आहे. परिणामी, रसवंती सुरू करणे शक्यच झाले नाही. त्यामुळे नुकसान होऊ नये, यासाठी बंद पडलेला गुºहाळ सुरू करून गुळ निर्मितीचे काम त्यांनी हाती घेतले. अर्धा एकर शेतात लावलेल्या ऊसापासून ३० क्विंटल (किंमत दीड लाख रुपये) यासह ३ क्विंटल पाक (किंमत १५ हजार रुपये) मिळाले असून गतवर्षी दसरा व दिवाळीला बाजारात ९० हजारांचा ऊस विक्री केला; तर ऊस लागवड व मजूरीपोटी ८० हजारांचा खर्च लागल्याचे शेतकरी संतोषराव वाघ यांनी सांगितले.
टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी