शासनाने राज्यातील थकित कर्जदार शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. थकित कर्जदार असलेल्या लाखो शेतकऱ्यांचे दोन ... ...
मानोरा तालुक्यातील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती असून मागील अनेक वर्षांपासून निसर्गाच्या असंतुलनामुळे अपेक्षित कृषी उत्पादन प्रचंड कष्ट करूनही ... ...
पूर्वीप्रमाणे दारोदारी फिरून भीक मागणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी झालेली आहे; मात्र रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि मंदिराशेजारी बसून भीक मागणारे वयोवृद्ध ... ...
वाशिम जिल्ह्याची अर्थव्यवस्था बहुतांशी शेती निगडित व्यवसायांवर अवलंबून असून, ७० टक्क्यांपेक्षा अधिक कामगारांचा उदरनिर्वाह हा शेतीच्या भरवशावरच चालतो. त्यामुळे ... ...
वाशिम जिल्ह्यात अकोला-हिंगोली, मालेगाव-मेहकर, अकोला-आर्णी, हिंगोली-यवतमाळसह इतर एका मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आणि तीन वर्षांपूर्वी या महामार्गांच्या ... ...