वाशिम: टोकन वाटप केलेल्या सर्व शेतकर्यांची तूर ३१ ऑगस्ट २0१७ पूर्वी खरेदी करणे आवश्यक असून त्यासाठी सर्व खरेदी केंद्रांवर खरेदीचा वेग वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंगळवारी दिल्या. दरम्यान, खरेदी केंद्रावर शेतकर्यांची तूर वि ...
अनसिंग: समाजात शांतता आणि जातीय सलोखा कायम राहावा, या उद्देशाने ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता येथे सद्भावना दौड स्पर्धा घेण्यात आली. त्यात परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून हा उपक्रम यशस्वी केला. ...
वाशिम : २७५ ग्राम पंचायत क्षेत्रात ९ ऑगस्टपासून रोज पहाटे ‘गुड मॉनिर्ंग’ पथक कार्यान्वित केले जाणार असून ‘खुले में शौच से आजादी’ या अभियानाचे उद्घाटनही केले जाणार असल्याची माहिती स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी मंगळवा ...
राजूरा : येथील ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच व सचिवांनी ग्रामपंचायत कामकाजात गैरप्रकार व अनियमिता झाल्याची तक्रार दोन वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. या प्रकरणी अद्यापही कुठलीच कारवाई न झाल्याने येत्या १४ ऑगस्ट पर्यंत सदर प्रकरणात कारवाई न झाल्यास १५ ...
मंगरुळपीर: नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाचे औचित्य साधून मंगरूळपीर शहरातील सतत शहराच्या हिताचा विचार करत असलेल्या यंग सिटीझन टीम ऑफ मंगरुळपिर यातील युवतींनी दि.८ऑगष्ट रोजी शहरातील जनतेच्या हितासाठी सतत स्वत:च्या जीवाचे रान करणा?्या पोलीस बांधवाना ...
वाशिम : शासनाच्या निर्देशानुसार बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत टोकनधारक शेतकर्यांकडून खरेदी करण्यात येत असलेली तूर साठविण्याची अडचण येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने वखार महामंडळाच्या सहकार्याने खासगी गोदामांचे नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत एक लाख ...
वाशिम: राष्ट्रीय कडधान्य, राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान या योजना सन २0१७-१८ या वर्षांत वाशिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. त्यासाठी अर्ज प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला असून १४ ऑगस्ट ही अंतीम मुदत असल्याने शेतकर्यांनी त्यापूर्वी अर्ज सादर कराव ...
वाशिम : ब्रिटिशांविरोधात ९ ऑगस्ट १९४२ मध्ये भारतीय क्रांतिकारकांनी पुकारलेल्या भारत छोडो आंदोलनाला बुधवार, ९ ऑगस्ट रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला वाशिम जिल्ह्यातील शहीद स्तंभ, शहीद स्मारक, हुतात्मा स्मारक व जयस्त ...
कामरगाव (वाशिम) : येथून जवळच असलेल्या म्हसला फाट्यानजिक कार, मोटार सायकल आणि आॅटोच्या अपघातात सहाजण गंभीर जखमी झाले. ही घटना ८ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. ...
शेलुबाजार (वाशिम) - अर्धा पावसाळा संपत आला असतानाही, दमदार पाऊस नाही. परिणामी, दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक सिंचन क्षमता असणार सोनल प्रकल्प अद्याप तहानलेलाच आहे. या प्रकल्पात केवळ एक टक्का जलसाठा आहे. ...