देपूळ: इमारतीची दुरवस्था झाल्याने चार वर्ग केवळ दोन खोल्यांमध्ये दाटीने बसविल्या जात आहेत, तर एक वर्ग चक्क पोषण आहार शिजविल्या जाणार्या किचन शेडमध्ये भरविण्याचा प्रकार वाशिम तालुक्यातील माळेगाव जिल्हा परिषद शाळेत सुरू आहे. परिणामी विद्यार्थ्यांची एक ...
इंझोरी: यंदा अपुर्या पावसामुळे जलाशयात ठणठणाट आहे. ओढे, तलाव, नाले कोरडेच असल्याने शेतकर्यांचा खरा आधार असलेल्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आतूर असलेल्या शेतकर्यांना यंदा त्याच्या सच्चा साथीदाराची खांदेमळण घरीच पाणी आणून करावी लागल्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कृषिप्रधान संस्कृतीत बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो; परंतु कृषी क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे यांत्रिक शेतीवर भर देण्यात येत आहे. याचा प्रत्यय हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव येथे बैलांऐवजी दरवर् ...
वाशिम: सोमवार, २१ ऑगस्ट रोजी पोळा सण असून, यानिमित्ताने आवश्यक साहित्य खरेदीसाठी जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाल्याचे चित्र रविवारी दिसून आले. ...
किन्हीराजा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे अज्ञात तापेची साथ असून, २० आॅगस्ट रोजी ११ वर्षीय बालिका प्रांजली घुगे हीचा उपचारादरम्यान अकोला येथील खासगी दवाखान्यात मृत्यू झाला. ...
वाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमिअभिलेख आधुनिकीकरण प्रक्रि येत वाशिम जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असली तरी, १५ आॅगस्टच्या निर्धारित मुदतीपर्यंत जिल्हा प्रशासनाला काम पूर्ण करता आले नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ८०९ पैकी ७५० गावा ...
वाशिम : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व यशदा पुणेच्या सहकार्यातून जिल्ह्यातील ६० शाळांतील विद्यार्थ्यांना शनिवारी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. ...
मालेगाव - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील सहभागाची माहिती देणा-या क्रांतीज्योत यात्रेचे रविवारी मालेगावात शहरात स्वागत करण्यात आले. ...
वाशिम : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष व थोर विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन चार वर्ष पूर्ण झाली. परंतु अजूनही शासन मारेकºयांचा शोध घेतला नाही. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने ‘हिंसा के ...
वाशिम: राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यापूर्वीच, त्यात अनेक समस्या उद्भवत आहेत. यापूर्वी दोन वेळा निकष बदलल्यानंतर आता तिसर्यांदा जिल्हा प्रशासनाकडे १४ ऑगस्ट रोजी धडकलेल्या पत्रानुसार कर्जमाफीच्या निकषां ...