मानोरा : मंगरुळपीर - मानोरा रस्त्यावरील रोहणा फाट्याजवळ मोटार सायकल व एस.टी.बसची जोरदार समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना ९ जानेवारी रोजी घडली. ...
वाशिम: शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या विज्ञान मेळाव्यात सहभागी होऊन विविध अभ्यासपूर्ण प्रतिकृती सादर करणाऱ्या शाळांकरिता जऊळका रेल्वे (ता.मालेगाव) येथे २२ जानेवारीला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
शिरपूर जैन: जैन धर्मियांची काशी मानल्या जाणाऱ्या आणि विविध धार्मिक उत्सवांची वर्षभर रेलचेल असल्याने तब्बल ५ लाख भाविक येथे असतात. त्यामुुळे या तीर्थक्षेत्राचा विकास होणे आवश्यक असून, यासाठी क दर्जात असलेल्या या तीर्थक्षेत्राला ब दर्जा देण्याची गरज ...
वाशिम: अंगणवाडी सेविका, मदतनीसांसह इतर कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी एकवटले असून, शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर १७ जानेवारी रोजी राज्यव्यापी संप करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी संघटनेच्य ...
मालेगाव: तीन वर्षांपूर्वी नवीन इमारतीत स्थलांतरित झालेल्या मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयालाच विविध समस्यांनी कवेत घेतल्यासंदर्भात ‘लोकमत’ने ९ जानेवारीला सचित्र वृत्त प्रकाशित करताच, आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेत जिल्हा शल्य चिकि ...
वाशिम: विद्यार्थ्यांची कुठेही शैक्षणिक सहल काढायची असल्यास शालेय शिक्षण विभागाने त्यासाठी विविध स्वरूपातील नियम घालून दिले आहेत. मात्र, त्याची अवहेलना करित जिल्ह्यातील बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी पुर्वप्राथमिक अर्थात नर्सरीपासून यूकेजी ...
वाशिम: पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांमधून १०५० ‘लॅपटॉप’ आणि तेवढ्याच ‘प्रिंटर’ची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी डिसेंबर अखेर ७०० च्या आसपास ‘लॅपटॉप’ व ‘प्रिंटर’ प्राप्त झाले असून ३०० पेक्षा अधिक प्रलंबित असल्याची माहिती ...
वाशिम : शहरातील विविध भागात नळावाटे नागरीकांना गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे चित्र विविध प्रभागात दिसून येत असून या दुर्गंधीयुक्त व गढुळ असलेले हे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. ...
नागपूर ते मुंबई या ७१० किलोमिटर अंतराच्या समृद्धी महामागार्साठी राबविण्यात येणारी भुसंपादन प्रक्रिया प्रशासनासाठी बहुतांशी किचकट ठरत असून ६ जानेवारीपर्यंत ४० ते ४५ टक्केच भुसंपादन झाले आहे. ...