रिसोड - महाशिवरात्रीनिमित्त येथील संत अमरदास बाबा मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असून, १४ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. ...
वाशिम - महसूल व कृषी विभागाने पंचनामे करताना दिरंगाई करू नये तसेच शासनाने गारपिटग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटना व पक्षातर्फे १२ व १३ फेब्रुवारीला जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ...
शासनाच्या चार कोटी वृक्षलागवडीअंतर्गत जिल्ह्यात जुलै २०१७ मध्ये विविध शासकीय, निमशासकीय संस्था, सामाजिक संघटना तसेच शाळा महाविद्यालयाच्यावतीने पाच लाख वृक्षाची लागवड करण्यात आली ...
महाशिवरात्रीनिमित्त जानगीर महाराज संस्थानमध्ये सिद्धेश्वर महादेव, जानगीर महाराज, शिवगीर महाराज व ओंकारगीर महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. बु ...
कारंजा लाड (वाशिम) - कारंजा तालुक्यात सोमवार, १२ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उंबर्डा बाजार, धनज, दोनद परिीसरातील काही गावांना गारपीटिने झोडपले. परिसरातील गहू, हरभरा, संत्रा या पिंकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या संदर्भात त्वरीत नुकसा ...
रिसोड : शिधापत्रिकाधारकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत भारिप-बमसंने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आणि ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर, १२ फेब्रुवारीपासून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास सुरूवात झाली. ...
वाशिम : अवकाळी पाऊस व गारपिटीने वाशिम जिल्ह्यातील ८५०९ हेक्टरवरील पीक व फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, सोमवार १२ फेब्रुवारीपासून स्थानिक पातळीवरील चमूतर्फे नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्यास प्रारंभ झाला ...
वाशिम : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे एकदिवसीय कायदेविषयक शिबिर व संविधान भेट समारंभ येत्या १८ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे. ...
वाशिम : रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणलेली १० रुपयांची सर्वच नाणी वैध असून ते बिनदिक्कतपणे स्विकारण्यात यावे, अ से संदेश ‘आरबीआय’कडून नागरिकांच्या मोबाईलवर पाठवून जनजागृती केली जात आहे. मात्र, त्याकडे कानाडोळा करून वाशिम जिल्ह्याच्या व्यापारपेठेतील बहुता ...
रिसोड - रिसोड शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या दृष्टिने नगर परिषदेतर्फे शहरात घंटागाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, गत आठ दिवसांपासून घंटागाड्या बंद असल्याने स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...