मालेगाव: ठरलेल्या कालावधीनुसार येथील नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आला असून, नव्याने नगराध्यक्ष निवडीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहरात नगराध्यक्ष निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. संभाव्य दावेदारांबाबत नागरिकांत विविध चर्चा सुरू झाल्या आ ...
वाशिम: जिल्ह्यात यंदा महिनाभरापूर्वी नाफेडच्या तूर खरेदीला सुरुवात झाली; परंतु बहुतांश शेतकरी नाफेडकडे तूर विकण्यात उत्साही नसल्याचे दिसत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील ८ हजारांवर शेतकºयांनी नाफेडकडे तूर विक्रीसाठी नोंदणी केली असली तरी महिनाभरात केवळ १३३ ...
आसेगाव (वाशिम) : जुन्या वादावरून झालेल्या मारहाणीत चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना वारा जहाँगीर येथे रंगपंचमीच्या दिवशी, २ मार्चला रात्री ८ वाजता घडली. ...
कारंजा लाड - सिरियाची राजधानी दमिश्क परिसरात १९ फेब्रुवारीपासून रशियाने मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. या घटनेच्या निषेधार्थ ३ मार्च रोजी भारिप-बमसंतर्फे कारंजा तहसिलदारांमार्फत भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले. ...
वाशिम- विविध प्रकारच्या घरकुल योजनेत जागेच्या आठ अ चा अडथळा ठरत आहे. घरकुलापासून लाभार्थी वंचित राहू नये म्हणून जागेचा आठ अ देण्यात यावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य शारदा नारायण आरू यांनी शनिवारी निवेदनाद्वारे केली. ...
कारंजा लाड (वाशिम) : येथील कारंजा-मूर्तिजापूर मार्गावरील चंदनवाडी परिसरातील सी. बी. अॅग्रोटेक या जीनींग प्रेसींगला आग लागून सुमारे साडेतीन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना शनिवार, ३ मार्च रोजी दुपारी १२ ते १ वाजताच्यादरम्यान घडली. ...
चौसाळा: ग्रामस्थांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. त्याची दखल प्रशासनाने घेत चौसाळ्याचा पाणी पुरवठा १ मार्चपासून सुरू केला. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठीची भटकंती अखेर थांबली आहे. ...
वाशिम - कोरेगाव भीमा प्रकरणातील आंबेडकरी अनुयायी, युवक व निरपराधांविरूद्ध दाखल गुन्हे मागे घ्यावे, दंगलीसाठी जबाबदार असलेले मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना अटक करावी यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ३ मार्च रोजी भारिप-बमसंच्यावतीने त ...
मोतसावंगा प्रकल्पात पाणी आणण्याच्या तातडीच्या पाणी पुरवठा योजनेला प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. तथापि, या योजनेला अद्याप अंतिम प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती धर्मातील मावळ्यांना सोबत घेवुन हिंदवी स्वराज्यांची स्थापना कली, परंतु खोट्या इतिहासामुळे अद्यापही त्यांचे खरे कार्य समाजासमोर आले नाही. त्यामुळे शिवाजी महाराज नाचण्याचा नाही तर वाचनाचा विषय असल्याचे प्रतिपादन ...