वाशिम: विदर्भातील महत्त्वपूर्ण असलेल्या सोहळ काळविट अभयारण्यात स्थानिक वनविभागाच्यावतीने आवश्यक उपाय योजना करून वन्यजीवांचे सवंर्धन करण्याचा प्रयत्न होत नसल्याने सदर अभयारण चांगल्या देखभालीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरीत करावे, अशी मागणी म ...
मंगरुळपीर: शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी पालिकेकडून सोनल प्रकल्प ते मोतसावंगा जॅकवेलपर्यंत पाणी आणण्याची तात्पुरती योजना प्रस्तावित केली आहे. ...
शिरपूर (वाशिम) : येथे १६ मार्च रोजी मल्हारराव होळकर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली . याप्रसंगी गावातून ३०० युवकांनी मोटारसायकल रॅली काढली होती. ...
मालेगाव: विदर्भात असलेले किल्ले गड यांचे संवर्धन तसेच त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जागर होणार आहे. ...
मूंगळा (वाशिम) - नानाविध संकटांना सामोरे जाणाऱ्या फळपिक उत्पादक शेतकऱ्यांना आता संत्रा झाडावरील डिंक्या रोगाने त्रस्त करून सोडले आहे. डिंक्या आजार नियंत्रणात आणण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. ...
वाशिम : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद अभियंता संघटनेने १५ मार्च रोजी काळ्या फिती लावून कामकाज केले. यावर तोडगा न निघाल्यास १९ व २० मार्च रोजी सामुहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. ...
वाशिम - विविध पातळीवर विद्यमान सरकार अपयशी ठरले असून, अच्छे दिनचे आश्वासनही फोल ठरल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने १४ मार्च रोजी वाशिम शहरात युवा आक्रोश मोर्चा काढला. ...
वाशिम : सद्या उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईची झळ प्रशासकीय कार्यालयांना देखील बसली असून पाण्याअभावी स्वच्छतागृह घाणीच्या विळख्यात अडकली आहेत. परिणामी, शासनाचा स्वच्छतेचा उद्देश असफल होत असल्याचे दिसून येत आहे. ...
वाशिम : शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ चक्क शेतकरी १४ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान टॉवरवर चढून आंदोलनास सुरुवात केली. ...