ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
वाशिम: जिल्ह्यात खरीप हंगामातील उडिदाच्या पिकावर गेरवा सदृष बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव झाल्याचे दिसून, येत त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त. ...
वाशिम: विविध अपघातात गंभीर जखमी झालेल्या वन्य प्राण्यांवर दीर्घकालीन उपचार करून त्यांचा जीव वाचविता यावा, म्हणून प्रादेशिक वन विभागाच्यावतीने वन्यजीव अनाथालय उभारण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. ...
वाशिम : यंदाच्या पावसाळ्यात सुरूवातीपासूनच वेळेवर पाऊस होत असल्याने पाणीटंचाई पूर्णत: निकाली निघण्यासोबतच खरीप हंगामातील पिकांची वाढ देखील अपेक्षित प्रमाणात होत आहे. ...
वाशिम: गतवर्षी राज्यभरात शेंदरी बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यंदा या किडीपासून कपाशीचा बचाव करण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ...