कृषी विभागाने जिल्हाभरात सोडाच इंझोरी येथेही भेट देऊन मार्गदर्शन करण्याची तसदी घेतली नाही, तर आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी इंझोरीत अशा प्रकारच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी आला नाही ...
गोठ्यात बांधून असलेल्या ८ जनावरांना विजेचा जबर शॉक लागल्याने ती जागीच दगावल्याची घटना तालुक्यातील कोळंबी येथे २३ आॅगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली. ...