शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

मिर्झापूर प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 5:42 PM

शिरपूर जैन (वाशिम) : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अस्तित्वात आलेल्या मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय होत आहे. या ठिकाणी चौकीदार नसल्याने कुठलाही व्यक्ती पाणी सोडत आहे.

शिरपूर जैन (वाशिम) : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अस्तित्वात आलेल्या मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय होत आहे. या ठिकाणी चौकीदार नसल्याने कुठलाही व्यक्ती पाणी सोडत आहे. गत आठवड्यात अज्ञात व्यक्तीने प्रकल्पातील भरमसाठ पाणी सोडल्याने लाखो लीटर पाणी बोराळा येथील आडोळ प्रकल्पात गेले. त्यामुळे येथे चौकीदार नेमणूक करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मिर्झापूर प्रकल्पाची घळभरणी यंदा पूर्ण झाली आणि या लघू सिंचन प्रकल्पात ६५ टक्के जलसाठाही झाला. त्यामुळे मिर्झापूर, घाटा, पांगरखेडा, शिरपूर, दुधाळा, वाघी येथील काही शेतकºयांंना कालव्यातून, तर काही शेतकºयांना सिंचनासाठी प्रत्यक्ष प्रकल्पातून पाणी मिळत आहे. या प्रकल्पावर दुधाळा, वाघी येथील शेतकºयांसाठी आडोळ नदीत कालवे निर्माण केले. त्या कालव्यांद्वारे गरजेनुसार मिर्झापूर प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडले जाते. त्याचा लाभ शेतकºयांना होत आहे, परंतु प्रकल्पावर चौकीदार नसल्याने कोणताही व्यक्ती वाटेल तेव्हा पाणी सोडत आहे. गत आठवड्यात एका अज्ञात व्यक्तीने विनाकारण प्रकल्पातील पाणी मोठ्या प्रमाणात सोडून दिले.  परिणामी आडोळ नदीतून पाणी थेट बोराळा येथील सिंचन प्रकल्पात गेले. याबाबत लघू पाटबंधारे विभागाच्यावतीने शिरपूर पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रारसुद्धा  देण्यात आली होती. प्रकल्पाची आरक्षीत पाण्याचे मुल्य लक्षात घेता मिर्झापूर सिंचन प्रकल्पावर लवकरात लवकर कायम स्वरूपी चौकीदार देण्याची मागणी या प्रकल्पावर अवलंबून असजेल्या शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प