शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

संपूर्ण कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्याचा मुद्दा पोहोचला विधान परिषदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 3:36 PM

वाशिम : शासनाकडून कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे प्रमाणपत्र मिळूनही प्रत्यक्षात संपूर्ण कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील जांभरूण येथील शेतकरी अशोक मनवर यांच्यावरील अन्यायाचा मुद्दा थेट विधान परिषदेत पोहोचला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाकडून कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे प्रमाणपत्र मिळूनही प्रत्यक्षात संपूर्ण कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील जांभरूण येथील शेतकरी अशोक मनवर यांच्यावरील अन्यायाचा मुद्दा थेट विधान परिषदेत पोहोचला. २१ जून रोजी याप्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले.सन २०१६ मध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी राज्यशासनाने शेतकरी कर्जमाफीचा शुभारंभ केला. मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्य शेतकऱ्यांसोबतच जिल्ह्यातील जांभरुण येथील शेतकरी अशोक मनवर यांना १ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज माफ झाल्याचे प्रमाणपत्र देवून सन्मानीत केले. प्रत्यक्षात मात्र ७७ हजार ४३७ रुपयांचीच कर्जमाफी झाली असून ४ जून रोजी कर्ज मागायला बँकेत गेलेल्या मनवर यांच्याकडेच बँकेने ७० हजार ३२० रुपयांचे कर्ज बाकी असल्याचे सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी मनवर यांची भेट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मुंडे यांच्याशी घालून दिल्यानंतर मुंडे यांनी यासंदर्भात २१ जून रोजी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी