शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

गुरुविना जीवन व्यर्थ-सूरिश्‍वर

By admin | Updated: February 12, 2015 00:48 IST

पुज्यपाद आचार्यदेव श्री मद विजय अजितशेखर सुरीश्‍वरजी महाराज यांचे प्रवचन.

वाशिम : धूम स्टाईलने धावणार्‍या वाहनांसाठी ज्या प्रमाणे ब्रेक ची गरज अत्यावश्यक आहे. अगदी त्या प्रमाणेच मनुष्य जीवनात सुध्दा मानवाला मार्गदर्शनासाठी निस्पृह, वैरागी व ज्ञानी गुरुची आवश्यकता आहे. गुरु विना व्यक्तीचे जीवन व्यर्थ आहे, असे प्रतिपादन सुमधूर प्रवचनकार पुज्यपाद आचार्यदेव ङ्म्रीमद विजय अजितशेखर सुरीश्‍वरजी महाराज यांनी आज दि.११ आपल्या सुमधूर वाणीव्दारे प्रवचन देतांना केले. स्थानिक अग्रसेन भवन येथे आचार्य अजितशेखर सुधीरजी यांचे मानवता के तीन स्तंभ या विषयावर जाहीर प्रवचन होते. यावेळी परम पुज्य तपस्वीराज पंन्यास प्रवर विमलबोधी विजयजी महाराज, परमपुज्य प्रवचन प्रभावक दर्शनवल्लभ विजयजी महाराज यांच्या सह मुनीङ्म्री मंत्रशेखर विजयजी, मुनिङ्म्री कृपा वल्लभ विजयजी, मुनीङ्म्री रम्यबोधी विजयजी, मुनीङ्म्री जनधर्मशेखर विजयजी, मुनीङ्म्री मैत्रीशेखर विजयजी, बालमुनीङ्म्री नम्रवल्लभ विजयजी, मुनी भव्यशेखर विजयजी आदी साधू महाराजांची उपस्थिती होती. जिवदयाच्या कार्याची संधी मिळाल्यास मागे हटू नका असे आवाहन सुरीश्‍वरजी यांनी केले. याप्रसंगी मारवाडी युवा मंचचे जिल्हाध्यक्ष शैलेश सोमाणी, खंडेलवाल, दिगंबर जैन समाजाचे प्रकाशचंद बज, प्रविण पाटणी, अमित पाटणी, वाशिम अर्बन बॅकेचे सहायक सरव्यवस्थापक सखाराम ब्रम्हेकर, हरिराम राठोड, निलेश सोमाणी, अनिल वाल्ले, आदी सह मोठया संख्येने भाविक उपस्थित होते.