शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

धरणाच्या सांडव्यात बुडून चौघांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 5:36 PM

भाऊराव खेकडे (६५), दिलीप वाघमारे (३५), गोपाल जामकर (३०) व महादेव इंगळे (३०) हे चौघे शेतात गेले होते

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम): धरणाच्या सांडव्यात वाहून गेल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगरुळपीर तालुक्यातील मोतसावंगा धरणावर २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली.मोतसावंगा येथील भाऊराव खेकडे (६५), दिलीप वाघमारे (३५), गोपाल जामकर (३०) व महादेव इंगळे (३०) हे चौघे शेतात गेले होते. शेतातून घरी परत येत असतानाच मोतसावंगा धरणाच्या सांडव्याच्या प्रवाहात  हे चौघे वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या घटनेची माहिती सुरुवातीला गावकºयांना मिळताच काही गावकरी या चारही जणांचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरले. त्यात सुरुवातीला त्यांना भाऊराव खेकडे यांचा मृतदेह सापडला, तर इतर तिघांचेही मृतदेह दुपारी ४ वाजताच्या दरम्यान सापडले. घटनास्थळी मंगरुळपीरचे उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसीलदार किशोर बागडे, आसेगावचे ठाणेदार लष्करे यांच्यासह वसंत भोंडणे, महादेव सातपुते व मोतसावंगा येथील गावकरी हजर होते. गावातील चार व्यक्ती  मृत झाल्याने गावात शोककळा पसरली होती.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघातDamधरण