शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

वाशिम जिल्ह्यातील ५३ हजार शेतकऱ्यांना ४४ कोटीची दुष्काळी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 13:06 IST

वाशिम : जिल्ह्यातील रिसोड या तालुक्यात दुष्काळ घोषित असून आतापर्यंत एकूण १०० गावातील ५३ हजार ११५ शेतकºयांना ४४ कोटी रुपये इतकी मदत बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील रिसोड या तालुक्यात दुष्काळ घोषित असून आतापर्यंत एकूण १०० गावातील ५३ हजार ११५ शेतकºयांना ४४ कोटी रुपये इतकी मदत बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे. दरम्यान, मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे आणि मानोरा तालुक्यातील उमरी खु. महसूल मंडळाला मात्र दुष्काळी सवलतीच्या प्रभावी अंमलबजावणीची प्रतिक्षा कायम आहे.२०१८ च्या खरीप हंगामात शासनाने राज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून, या हंगामातील नुकसानाची पाहणी राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक (एसडीआरएफ)आणि केंद्र आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून (एनडीआरएफ)करण्यात आली आहे. या पथकाचे निकष आणि अहवालानुसार ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पीक नुकसान झालेल्या शेतकºयांना दुष्काळी मदत दिली जात आहे. जिल्ह्यातील रिसोड तालुक्यासह मालेगाव आणि मानोरा तालुक्यातील प्रत्येकी एका महसूल मंडळात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला असून, दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांसाठी मदत निधी दिला जात आहे. रिसोड तालुक्यात आतापर्यंत एकूण १०० गावातील ५३ हजार ११५ शेतकºयांना ४४ कोटी रुपये इतकी मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे.मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे आणि मानोरा तालुक्यातील उमरी खु. महसूल मंडळात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषीत आहे. दुष्काळी मदत निधी अजून संपूर्ण पात्र शेतकºयांना मिळालेला नाही. तसेच यापूर्वी विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्कही परत मिळालेले नाही. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी शेतकरी, विद्यार्थ्यांनी बुधवारी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीdroughtदुष्काळ