शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

अरूणावती नदीचे वाहून जाणारे पाणी अडविण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 3:22 PM

उन्हाळ्यात परिसरातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : मानोरा तालुक्यातील जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या अरूणावती नदीत परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला; मात्र गेट बंद न केल्याने हे पाणी वाहून जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १४ नोव्हेंबरच्या अंकात छायाचित्रासह प्रकाशित केले. त्याची दखल घेऊन लघूसिंचन विभागाने पाणी अडविण्यास सुरूवात केल्याचे दिसून येत आहे. यामुळे उन्हाळ्यात परिसरातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.अरूणावती नदीवर ठिकठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांना लोखंडी गेट देखील आहेत. पावसाळ्यानंतर नदीपात्रात असणारे पाणी उन्हाळ्यात शेतीकरिता तसेच जनावरांना पिण्यासाठी उपलब्ध व्हावे, यासाठी बंधाºयाला गेट लावून पाणी अडविले जाते. यावर्षी मात्र नदीपात्रातील पाणी अडविण्यास विलंब झाला. याबाबत ‘लोकमत’ने १४ नोव्हेंंबरच्या अंकात छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेऊन लघुसिंचन विभागाने कोल्हापुरी बंधाºयाचे गेट बंद करून पाणी अडविण्यास सुरूवात केली.तालुक्यातील साखरडोह, जवळा, हिवरा बु., कोंडोली, धामणी, मानोरा, रामतिर्थ, कारखेडा आदी नदीकाठच्या गावात कोल्हापूरी बंधारे असून पाणी अडविले जात असल्याने उन्हाळ्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.

टॅग्स :Manoraमानोराwashimवाशिम