शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

लाॅकडाऊननंतर अपघाताच्या घटना वाढल्या; मृत्यूसंख्येतही वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 12:06 PM

Washim District, Accidents लाॅकडाऊन खुला झाल्यानंतर तब्बल ११९ अपघाती घटना घडल्या.

ठळक मुद्देजून ते सप्टेंबर या कालावधीत अपघाताच्या ११९ घटना घडल्या. यामध्ये ६३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. 

- शिखरचंद बागरेचा   वाशिम : लाॅकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर पुन्हा वाहनांचा भरधाव वेगाने प्रवास सुरू झाला असून, अपघाताच्या घटना आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. चालू वर्षात जून ते सप्टेंबर या कालावधीत अपघाताच्या ११९ घटना घडल्या असून, यामध्ये ६३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. यंदा कोरोनाचे संकट असल्याने याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्च ते मे महिन्यापर्यंत लाॅकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी झाली. जानेवारी ते मार्च यादरम्यान जिल्ह्यात अपघाताच्या ३८ घटना होत्या. लाॅकडाऊनदरम्यान केवळ सात अपघात झाले होते. लाॅकडाऊन खुला झाल्यानंतर तब्बल ११९ अपघाती घटना घडल्या.

टॅग्स :Accidentअपघातwashimवाशिम