शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

रोहयोची मजुरी नाहीच; केवनाळे आदिवासींची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:35 AM

सीईओ म्हणतात पाहतो

- रवींद्र साळवे मोखाडा : दीड वर्षांचा कालावधी उलटूनही केवनाळेतील आदिवासींना रोहयोची मजुरी अद्याप मिळालेली नाही. प्रशासनाच्या या उदासीन कारभारामुळे पंचायतीचे उंबरठे झिजवूनही आदिवासींना हक्काचा मोबदला मिळालेला नाही. ही बाब गंभीर असून याबाबत पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांना विचारले असता त्यांनी आपण यात लक्ष घालू, असे सांगितले.

‘मागेल त्याला काम आणि पंधरा दिवसात दाम’, या धोरणाचा या प्रशासनाला विसर पडल्याचे दिसते आहे. सूर्यमाळ ग्रामपंचायतमधील केवनाळे येथील ५० ते ६० आदिवासी मजुरांनी मे २०१८ मध्ये १५ दिवस रस्त्याचे काम केले आहे. परंतु तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटत आला तरी या मजुरांना त्यांच्या हक्काचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. ग्रामसेवकाने हलगर्जीपणामुळे वेळेत देयके सादर न केल्याने त्यांना त्यांच्या हक्काच्या मोबदल्यापासून वंचित रहावे लागत आहे.

स्थायी समितीत प्रश्न : कार्यवाहीची मागणी

याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी देखील स्थायी समितीच्या बैठकीत प्रश्न मांडून कार्यवाहीची मागणी केली आहे. पण, अजूनही या आदिवासींना त्यांची मजुरी मिळालेली नाही. त्यामुळे आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार