वसईत गरब्याच्या वादातून एकाची हत्या करून पसार झालेल्या पाच जणांना धुळे पोलिसांनी सोमवारी सायंकाळी मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग टोल नाक्यावर अटक केली. ...
मीरा रोडच्या शांतीनगरमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु झालेले असताना त्याचे श्रेय घेण्या वरुन शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांमध्ये पेटलेला वाद अखेर मंगळवारी शमला. ...
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यकत्या जमिनीचे संपादन झालेले नाही, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या वन, पर्यावरण आदी खात्यांच्या अनुमत्या मिळालेल्या नाहीत... ...
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अचानक आलेल्या वीजा, वादळ व मुसळधार पावसामुळे शहरातील वीज पुरवठ्यात अनेक ठिकाणी समस्या निर्माण झाल्याने गेले पंधरा दिवस कमी दाबाने वीजपुरवठा होणे... ...
आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने बुधवारी वाडा येथील खंडेश्वरी नाक्यावर रास्ता रोको व त्यानंतर जेलभरो करण्याचा इशारा तहसिलदारांना दिलेल्या ...
तालुक्यात यंदा सुरुवातीपासूनच पावसाने चांगली सुरुवात केली मात्र जून कोरडाच गेलाच त्याची भरपाई जुलै महिन्यात भरुन काढल्याने समाधानकारक असा पाऊस झाल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण होते ...
आजचा सनातनी धर्म नथुराम गोडसेची परंपरा मानत आहे. नथुराम गोडसेची प्रवृत्ती सर्वार्थाने निषेधार्ह आहे. आज महात्मा गांधींच्या मारेक-याला देवाच्या जागी प्रस्थापित करण्याचा घाट घातला जात आहे ...
नेहमी गर्दीने वहात असलेल्या वसई रोड रेल्वे स्टेशनबाहेर अॅम्ब्युलन्ससाठी राखीव असलेल्या जागेवर बेकायदेशीरपणे मोटार सायकली उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे अॅम्ब्युलन्सला जागाच शिल्लक नसते. ...