परिवहन विभागाकडून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) सोपवल्याची माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. ...
गेल्या काही दिवस पासून भाईंदरच्या पाली गाव आणि शांती नगर भागातील अनेक मच्छीमारांच्या घरातील महापालिका नळातून पिण्याच्या शुद्ध पाण्या ऐवजी गटाराचे काळेकुट्ट दूषित पाणी येत आहे. ...
...ह्या घोटाळ्याचा अहवाल ठाणे मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांना सादर करून जोपळे यांच्यावर कारवाईची शिफारस केली आहे. ...