कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळविणे अत्यावश्यक असल्याने एसटी बसेसमध्ये क्षमतेपेक्षा ५० टक्के प्रवासी बसविण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी गुरुवारी पहाटे ...
कोरोनाच्या भीतीने काही ठिकाणी उत्स्फूर्त बंद केला जात आहे, मात्र त्याच वेळी व्यापारी, शेतकरी यांचे मोठे नुकसान होणार असल्याने नाराजीही व्यक्त केली जात आहे. ...
डहाणूतील वडकून येथल्या चिमणीपाड्यावर चिमणी संवर्धनाचा वसा घेतलेल्या शोभा माच्छी यांचा लळा चिमण्यांना लागला असून ४० ते ५० चिमण्या त्यांच्या अंगणात दाणे टिपायला येतात. ...
गरीबरथ एक्सप्रेस पकडून बडोदा येथे घरी जाणाऱ्या चौघा विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत तिकीट तपासनिसाने पोलिसी बळाचा वापर करीत जबरदस्तीने पालघर स्थानकावर बुधवारी उतरवले. ...
सोन्या-चांदीचे दुकानदार, कारखानदार कोरोनाच्या भीतीमुळे महिनाभरापासून ग्रामीण भागात येतच नसल्याने डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील पंचवीस ते तीस गावातील हजारो कुशल-अकुशल कारागीरांसोबत मजुरांवर बेकारीची कु-हाड कोसळली ...
डहाणू बस आगारातील लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवासी संख्येत कमालीची घट झाल्याने उत्पन्न कमी झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक राजू पाटील यांनी दिली. ...
पाड्यावरच्या जिल्हा परिषद टोकेपाडा शाळेतील चौथीची विद्यार्थिनी अगस्ती माच्छी हिने हातरुमाल आणि हेअर बॅण्डपासून मास्क बनवला आहे. तिने त्याचे प्रात्यक्षिक अन्य विद्यार्थ्यांनाही दाखवले. ...
मुंबईत दुबईवरून आलेल्या एका ६५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जवळच असलेल्या पालघर जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचललेल्या नानाविध उपाययोजनाचे चांगले निकाल ...