योग्य खत व्यवस्थापनाद्वारे उत्पादन वाढीसाठी कृषी सल्ल्याची आवश्यकता असते. सध्याच्या कोरोनाच्या काळातही उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. ...
२० एप्रिलला काढण्यात आलेले आदेश मागे घ्यावेत, अन्यथा लॉकडाउननंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी दिला आहे. ...
वसई तालुक्यात सराफा व्यापार पूर्णपणे ठप्प झाला असून आमचे व कामगारांचे कंबरडे मोडले आहे, अशी माहिती सराफा व्यापारी, वसई नवघर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरूभाई जैन यांनी ‘लोकमत’ला दिली. ...