चक्क लॉकडाऊन काळात हितेंद्र ठाकूर यांना पाच बिले मिळून तब्बल 5 लाख 50 हजारांचे विजबिल महावितरणने पाठवल्याने त्यांनी महावितरण व राज्य सरकारवर टीका करत प्रचंड रोष व्यक्त केला आहे. ...
वसई विरार शहराला पाणीपुरवठा योजने अंतर्गत उसगाव धरणातून 20 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा होत असतो, त्यातच उसगाव धरणाची क्षमता 4.96 घन मिलि.मीटर इतकी आहे. ...