कोरोना महामारीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर करण्यात आली. यात वसई तालुक्यातील सत्पाळा व पाली या दोन ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली. वर्षातील पहिली निवडणूक असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आले होते. ...
तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. गावाच्या विकासाला प्राधान्य देत ही निवडणूक न लढविता बिनविरोध व्हावी, यासाठी गावपातळीवर अनेक बैठका पार पडल्या. तरीही एकमत न झाल्याने निवडणूक प्रक्रिया राबविली गेली. ...
पनवेल : तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी लागले आहेत. भाजप अथवा महाविकास आघाडीत दोन्ही पक्षांनी ग्रामपंचायतीत आमचेच वर्चस्व असल्याचा ... ...
जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल साेमवारी जाहीर झाला. भिवंडी तालुक्यात झालेल्या ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने ३० जागा जिंकल्याचा, तर शिवसेनेने २० जागा जिंकल्याचा दावा केला आहे. ...
bhayandar : लिफ्टमध्ये १३ जण अडकल्यामुळे खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले पण लिफ्ट काही सुरु झाली नाही. शेवटी रात्री पावणे आठच्या सुमारास अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले . ...
मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला तपास. पर्यावरणाचा ऱ्हास व विविध प्रकारे कायदे -- नियमांचे उल्लंघन करून महापालिकेने ७११ हॉटेल्स ला तळघर , तळ अधिक ४ मजले अशी बांधकाम परवानगी दिली असून तेथे ७११ क्लब हि आलिशान वाणिज्य वापराची इमारत बांधण्यात आली आहे . ...
जेसलपार्कचा खाडीकिनारा सध्या सीगल अर्थात कुरव या समुद्री पक्ष्यांनी गजबजून गेला आहे. युरोपीय व आशियाई देशांतून आलेले हे पाहुणे थंडीच्या मोसमात येथे खाडी किनारी आपला मुक्काम ठोकतात . ...