'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द
Vasai Virar (Marathi News) सामाजिक बहिष्कार व वाळीत टाकण्याच्या घटनांमुळे रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठी सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. ...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी अत्यंत तातडीची निगा, देखभाल व आवश्यक दुरुस्तीचे काम शुक्रवारी हाती घेतले आहे ...
कल्याण रेल्वे स्थानकाच्या बाहेर महिलांसाठी विशेष रिक्षा रांग सुरू करण्यात आली आहे. ...
ठाणेकर नागरीकांसाठी किंबहुना जेष्ठ नागरीकांसाठी शहरात ठिकठिकाणी वाचनालये आहेत. परंतु, आता ठाण्यात पहिले किलबिल वाचनालय सुरु होत आहे. ...
रेल्वे डेडीकेटेड कॉरीडोर प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी अनेक प्रकल्पग्रस्तांनी त्याचा इन्कार केला आहे. ...
ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नव्या पालघर या आदिवासी जिल्ह्यांची निर्मिती १ आॅगस्ट पासून करण्यात आली आहे़ ...
वसई, विरार, नालासोपारा या तीनही स्थानकांच्या आवारात फेरीवाल्यांच्या उच्छादामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. ...
गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमा सुरु आहेत सुरू झाल्या. नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत बऱ्यापैकी जाणीव निर्माण झाल्याचे चित्र दिसले. ...
पेशावरमधील एका शाळेत दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात १३२ विद्यार्थ्यांसह १५० जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा देशभरातून निषेध झाला. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५० टक्के महसूल बुडत असल्याची धक्कादायक कबुली खुद्द पणन संचालकांनी दिली आहे. ...