स्टीम इंजिन (बाष्प इंजिन) असलेली पहिली ट्रेन धावली ती बोरीबंदर ते ठाणे १६ एप्रिल १८५३ रोजी...वेळ दुपारी ३.३५...३४ किलोमीटरचा प्रवासासाठी दीड तास... ...
जव्हार अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात टेक्निकल सर्व्हेअर ग्रेडचे वेतन मिळत नसल्यामुळे कर्मचारी ३० जानेवारी पासुन बेमुदत संपावर गेल्यामुळे तालुक्यातील बहुतांश कामे खोळंबली आहेत. ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण भागात काम करणाऱ्या गट प्रवर्तक व आशा स्वयंसेवीकांना ९ महिन्यापासुन केलेल्या कामांचा मोबदला अजुन देण्यात आला नाही. ...
प्रभाग क्रमांक २८ वसलेला असून येथे समस्यांचा महापूर आहे. शौचालये असली तरी त्याचा उपयोग होत नसून बहुतेक ठिकाणी रस्त्यावर, उघड्यावर दिवसभर शौचविधी सुरु आहे. ...
केशरी कार्डधारकांना (एपीएल) शिधावाटप दुकानातून मिळणारे गहू व तांदूळ बंद झाले आहे. तसेच रॉकेलची मोठ्याप्रमाणात कपात केल्यामुळे गोरगरिबांचे हाल होत आहेत. ...
महापालिकेत लेट लतीफ आणि आपल्या मर्जीनुसार केव्हांही हजेरी लावणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. सकाळी १०.१५ नंतर मुख्यालयात येणाऱ्यांवर लेट मार्क लावला जाणार आहे. ...