शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात सर्वाधिक ६०.५० मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 12:52 AM

विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार : अनेक भागांमध्ये साचले पाणी

विरार : आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारपासून वसईत पुन्हा जोर धरला आहे. मंगळवारी सकाळी ७ ते बुधवारी सकाळी ५ वाजेपर्यंत वसई तालुक्यात ६०.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुधवारीही पावसाने कोसळधार कायम ठेवल्यामुळे वसईतील सखल भागात पाणी साचले होते. पाऊस आणि त्यासोबत जोरदार वारेही वाहत होते. त्यामुळे वसई-विरारमध्ये वाहतुकीची गती मंदावली होती. काही तासांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.दुपारी दीड वाजल्यानंतर वसईमध्ये पावसाने चांगला जोर धरला होता. सकाळपासून रिपरिप पडत असलेल्या पावसाने सकाळी ११ वाजल्यानंतर मुसळधार हजेरी लावली. त्यानंतर, दुपारनंतर पुन्हा पावसाने वसईकरांना झोडपून काढले. या पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. तर, वसई पूर्वेतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-८ वर पाणी साचले होते.