ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी केवळ ४४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. मात्र, आज शेवटच्या दिवशी तब्बल २८६ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झाले आहे. ...
मॅन्युअली उद्घोषणा मराठी भाषेतून न दिल्यास भाईंदर येथील जिगर पाटील हे स्टेशन मास्तर कार्यालयात जाऊन तक्रार करतात. ३० डिसेंबरला भाईंदर स्थानकात मराठीतून उद्घोषणा झाली नव्हती. ...
वसई-विरारमध्ये भाजपने अन्य पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून संवाद साधण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण गुरुवारी वसईत आले होते. ...
वसई विरार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारीसाठी प्राप्त ९३५ नामनिर्देशनपत्रांची बुधवारी रात्री उशिरा पर्यंत छाननी करण्यात आली. ९ प्रभागात २९ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. ...