शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
3
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
4
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
5
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
6
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
7
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
8
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
9
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
10
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
11
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
12
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
13
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
15
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

coronavirus; वर्ध्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 1:27 PM

प्रशासनाच्या व्यापक उपाययोजनांमुळे वर्धा जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांवर पोहोचले आहे.

ठळक मुद्देव्यापक उपाययोजना१३ पैकी ११ रुग्ण झालेत कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यभरात कोरोनाने थैमान घातल्यानंतरही वर्धा जिल्हा सुरुवातीच्या दीड महिन्यांपर्यंत ग्रीन झोनमध्ये राहिला. पण, एका मृत महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या १३ वर पोहोचली. सध्या एका रुग्णाचा मृत्यू झाला असून ११ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. प्रशासनाच्या व्यापक उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांवर पोहोचले आहे.

लॉकडाऊनच्या पाचव्या आणि शिथिलतेच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व व्यवहार नियम व शर्तींच्या अधीन राहून सुरू करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी करण्याकरिता प्रशासनही अ‍ॅक्टिव्ह मोडवर काम करीत असल्याने नागरिकांमध्ये कारवाईचा धाक कायम आहे. रुग्णसंख्या वाढू नये म्हणून प्रशासन मास्कचा वापर, हात वारंवार धुणे आणि सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीवर काम करीत आहे. जिल्ह्यात राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे आतापावेतो १३ रुग्ण सापडले. यापैकी एका रुग्णाचा अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला आणि इतर ११ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. एका रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे होण्याचा वर्धा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८५ टक्के आहे. हा दर राज्याच्या दरापेक्षा ३६ टक्के तर देशाच्या दरापेक्षा २९ टक्के अधिक आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस