येथील धुनिवाले मठ ते आर्वी नाका रस्त्याचे रूंदीकरण आणि सिमेंटीकरण सुरू आहे. यात बहुतांश जोड रस्ते बंद पडले होते. आता रस्त्याचे काम पूर्णत्त्वास येत असल्याने हे रस्ते जोडण्यात येत आहे. मात्र श्री स्वामी समर्थ नगरीकडे जाणारा रस्ता अद्याप अपूर्ण आहे. ...
मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आला. या अभियानात पाणी अडवा पाणी जिरवा म्हणत मोठ्या प्रमाणात पैसाही जिरला. असे असले तरी वर्धेत या अभियानातून लाभच झाल्याचे समोर आले आहे. ...
दारू बाळगल्या प्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याकरिता येथील किसना खोडे नामक व्यक्तीने मंगळवारी सकाळी पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी आंदोलन केले. ...
हिवाळा असताना जिल्ह्यातील काही भागात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. यात समुद्रपूर तालुक्यातील काही भागात प्रत्येक उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जावणते. ...
वृक्षाचे महत्त्व ओळखून ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ अशी शिकवण आम्हाला संतांनी दिली;पण विकास कामांना विरोध नसला तरी विकासाच्या नावाखाली केली जात असलेली वृक्षतोड अनेक समस्यांना आमंत्रण देणारी ठरत आहे. ...