शालेय शिक्षणासोबत अभ्यासपुरक उपक्रमातून मुला-मुलींना जीवनाचे खरे धडे मिळतात. स्काऊट्स आणि गाईड्सचा अभ्यासक्रम हा ‘खेळातून शिक्षण’ या प्रणालीवर आधारलेला असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत सहजपणे समजते. ...
स्थानिक आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थ्यांचे खेळ, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते झाले. ...
येथील यशवंत महाविद्यालयाचे विद्यार्थी केळझर येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरासाठी मेटाडोअरमध्ये मंडप व स्वयंपाकाचे साहित्य घेवून जात होते. दरम्यान, विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने समोरासमोर त्या मेटाडोअरला धडक दिली. ...
आकाराने जरी ओबड-धोबड असला तरी चवीने नागपुरी संत्र्याने बाजी मारली आहे. त्याच्या आंबट-गोड चवीने आतापर्यंत बांगलादेश आणि श्रीलंकेच्या ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या या संत्र्याला फळांची मोठी बाजारपेठ असलेल्या दुबईतून मागणी आली आहे. ...
केळझर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मेटॅडोरला गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास भीषण अपघात होऊन अनेक विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाल्याचे वृत्त आहे. ...
खादी जशी गांधीजींच्या नावाने ओळखली जाते तसेच ग्रामोद्योगासाठी कुमारप्पाजींचे नाव पुढे येते. खादी व ग्रामोद्योगासाठी ओळखले जाणारे मगनसंग्रहालय समितीत ‘पर्यावरण की अर्थशास्त्री मधुमख्यी’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
शहरात विविध ठिकाणी महापुरुषांचे पुतळे असून त्याच्या सौंदर्यीकरणाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. अनेकांचे प्रेरणा स्थान असलेल्या विविध महापुरुषांच्या पुतळ्यांचे सौदर्यीकरण करण्याचे काम तात्काळ न.प. प्रशासनाने हाती घ्यावे, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण् ...
पंतप्रधान आवास योजनेतून मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. परंतु, अनुदानाची रक्कम देण्यास ग्रामपंचायतकडून हेतुपुरस्पर टाळाटाळ होत असल्याची तक्रार बिरीम फिरंता वर्मा यांनी आर्वी पं.स.चे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. ...
शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने वर्धा नगर पालिका व बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी ‘आलेखन’ या भिंती चित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ...
येथील धुनिवाले मठ ते आर्वी नाका रस्त्याचे रूंदीकरण आणि सिमेंटीकरण सुरू आहे. यात बहुतांश जोड रस्ते बंद पडले होते. आता रस्त्याचे काम पूर्णत्त्वास येत असल्याने हे रस्ते जोडण्यात येत आहे. मात्र श्री स्वामी समर्थ नगरीकडे जाणारा रस्ता अद्याप अपूर्ण आहे. ...