वर्धा जिल्हा दूध महासंघाचे शासनाकडे माहे डिसेंबर पासूनचे तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांचे अडकले आहे. यामुळे जिल्ह्यातील दूध सहकारी संस्था डबघाईस आल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा पुरक व्यवसाय धोक्यात आला आहे. ...
अनियंत्रित आणि वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील उपलब्ध साधन सुविधा, विकास दर आणि आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होत आहे. ही वाढती लोकसंख्या रोखली नाही, तर येत्या काळात गंभीर समस्या निर्माण होऊन भारताच्या अखंडता आणि एकात्मतेवर याचा परिणाम होऊ शकतो. ...
सध्या शेती हिरवीगार झाली आहे. चणा, गहू व काही प्रमाणात कपाशी, तूर ही पिके शेतात आहेत. परिसरात चणा, गव्हाचे पीक बहरल्याने शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाची अपेक्षा आहे; पण माकडांच्या उपद्रवामुळे सदर पिकांचे नुकसान होत आहे. ...
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका व ग्रामपंचायतीत महिलांना आरक्षण देण्यात आल्याने त्यांना येथे प्रतिनिधीत्त्व करण्याची संधी मिळाली आहे; पण अनेक महिला लोकप्रतिनिधींचे पती त्या-त्या महिलांना स्वतंत्र निर्णय न घेऊ देता स्वत:च त्यांच्या अधिकारांचा म ...
चारित्र्यवान मनुष्याची निर्मिती झाली तरच बलशाली भारताचे निर्माण शक्य आहे. त्यासाठीच स्व. भा.ल. भीमनवार यांच्या कार्याकडे आपणास पाहावे लागेल, असे मत वणी येथील नियोजित विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक डॉ. शिरीष गोपाळराव देशपांडे यांनी व ...
आयुर्वेद केवळ चिकित्सा-प्रणाली नाही तर ती एक जीवनशैली आहे. भारतीय संस्कृतीची अविभाज्य अंग असलेली ही चिकित्साप्रणाली कित्येक शतकांपासून घरोघरी वापरली जाते. केवळ निरामय आरोग्यच नव्हे तर प्रत्येकाला रोजगार देण्याचे सामर्थ्य आयुर्वेदात आहे; ...... ...
संपूर्ण शहरातील २९ किमी अंतराच्या उपरी तारमार्गाचे भूमिगत तारमार्गात रूपांतर होणार आहे. यासाठी आवश्यक १८.५० कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याची माहिती माहिती खा. रामदास तडस यांनी दिली. ...
स्वच्छ व सुंदर वर्धासाठी शहरातील पाच मुख्य ठिकाणी ६०.१९ लाखांचा निधी खर्च करून पालिकेच्यावतीने ‘नम्मा टॉयलेट’ लावण्यात येत आहे. त्याची बहुतांश प्रक्रियाही पालिकेच्यावतीने पूर्ण करण्यात आली आहे. ...
टेलीव्हिजनची ओळख देणारे दूरदर्शन आज खासगी वाहिन्यांच्या तुलनेत कमी पडल्याने शासनाने काही भागात त्याचे प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार वर्धेतील तीनही केंद्र बंद करण्यात येत आहेत. ...
जगात सध्याच्या काळात बदललेल्या जीवनपद्धतीमुळे समाजमन असंतुुलित झाले आहे. मानसशास्त्राचे अभ्यासक व संशोधक समाजातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध संशोधनात्मक प्रकल्प राबवित आहेत. ...