शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून निर्माण केलेला निम्न वर्धा प्रकल्प सध्या डोकेदुखी ठरू लागला आहे. कालव्याच्या सदोष कामांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने असंतोष पसरला आहे. ...
शेतांमध्ये टॉवर उभारल्यानंतर दिला जाणारा मोबदला अत्यल्प होता. शिवाय कंत्राटदार मनमानी पद्धतीने तो शेतकऱ्यांना देत होते. याबाबत टॉवर विरोधी कृती समितीने लढा दिला. ...
आज देशातील शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सरकारला संविधानावर आधारित व्यवस्थाच नाकारायची आहे. शिक्षणाचे खासगीकरण करण्यात येत असून मोठ्या प्रमाणात शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. ...
बाजार समितीच्या यार्डमध्ये लिलाव झाल्यानंतर ठरलेल्या भावावर कायम न राहता प्रती क्विंटल ५०० रुपयांपर्यंत दर कमी दिले जात आहे. व्यापाऱ्यांच्या जीनिंगमध्ये गाडी खाली करताना कापसाच्या गुणवत्तेचे कारण सांगून नागविले जात आहे. ...
गाव तेथे स्मशानभूमी, असा निर्णय घेत शासनाने स्मशानभूमिच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. असे असताना वर्धा जिल्ह्यात तब्बल ९०८ गावांत स्मशानभूमिची समस्या डोके वर काढून आहे. ...
ऐतिहासिक पार्श्वभूमी तथा कलावंतांची विपुलता असलेले वर्धा शहर नाट्यगृहापासून वंचित होते. ही उणीव आता भरून निघणार आहे. शासनाने वर्धेतील नाट्यगृहाला हिरवी झेंडी दिली आहे. ...
महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या कर्मभूमित सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे, ही आनंदाची बाब आहे. या कार्यात निश्चितच चांगले यश मिळेल अशी मला खात्री आहे. ...
ऑनलाईन लोकमतवर्धा : भारतीय जनता पक्षाचे अहमदनगर शहरातील उपमहापौर श्रीपाद छिंद्रम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. या घटनेचे पडसाद वर्धेत शनिवारी उमटले. सदर घटनेच्या निषेधार्थ व दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, या म ...
माहेश्वरी नवयुवक मंडळाच्यावतीने नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते झाले. शिबिरात ६५७ रुग्णांची तपासणी करून १८९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ...
गत वर्षी नाफेडच्या तूर खरेदीचा सावळागोंधळ पाहता यावर्षी शेतकऱ्यांनी नाफेडच्या तूर खरेदी केंद्राकडे पूर्णत: पाठ फिरविल्याचे दिसत आहे. यात नाफेडने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांसाठी ११ क्विंटलची अट ठेवल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. ...