भारत बचाओ रॅलीचे वर्धेत विश्व हिंदू महासंघाच्यावतीने स्वागत करण्यात आले. सदर रॅली स्थानिक धुनिवाले चौकात आली असता विश्व हिंदू महासंघाच्यावतीने रॅलीत सहभागी नागरिकांचा सत्कार करण्यात आला. ...
अमरावती येथून वर्धेत येत आपले महागडे शौक पूर्ण करण्याकरिता दुचाकी चोरणाऱ्या तीन युवकांना सावंगी (मेघे) पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पोलिसी हिसका दाखविताच हे तिघे अट्टल दुचाकी चोर असल्याचे समोर आले आहे. ...
नजीकच्या नांदपूर येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी ६६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामाचा श्री गणेशा माजी आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते करण्यात आला. ...
गारपीट अन् अवकाळी पाऊस यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आलेला पाऊस याचीच आठवण देत आहे. सध्या रबी हंगामातील उत्पादन काढण्याच्या तयारीत शेतकरी असताना पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे....... ...
दारूच्या नशेत घरी येवून शिवीगाळ करीत मारहाण करण्याची धमकी दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका युवकाची लोखंडी रॉडने मारून आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी सकाळी शास्त्री वॉर्ड परिसरात घडली. ...
तीन अट्टल दुचाकी चोरांना सावंगी (मेघे) पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल १८ दुचाकी जप्त केल्या आहेत. ...
आधुनिक युगात माध्यमांचा वापर चांगला किंवा वाईट प्रकारे करणे हे पूर्णत: व्यक्तीवर अवलंबून असते. समाज माध्यम हे आजच्या आधुनिक युगात संपर्काचे अतिशय प्रभावी साधन ठरत आहे. ...
येथील बसस्थानकाचे सध्या नुतणीकरणाचे काम सध्या जोरात आहे. बसस्थानकाच्या परिसरात गत ४० वर्षांपासून असलेली दुकाने तातडीने हटवावी असा आदेश परिवहन मंडळाने काढलेला आहे. ...
शासनाने चण्याची खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात कार्यवाही सुरू आहे. सध्या जिल्ह्याची शेतमाल खरेदी यंत्रणा तूर खरेदीत व्यस्त आहे. या तूर खरेदीतच जिल्ह्यातील गोदाम फुल्ल झाल्याने खरेदी केलेला चणा कुठे ठेवावा, असा प्रश्न पणन महास ...
रासायनिक खते, फवारण्यांच्या भडीमारामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे. परिणामी, शेतमालाचे उत्पादन दिवसेंदिवस घटत असून पिकांवरील रोगांची संख्या वाढीस लागली आहे. ...