महावितरणद्वारे पथदिव्यांसाठी नगर पालिका, नगर पंचायती, ग्रामपंचायती यांना वीज पुरवठा केला जातो. याची देयके संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना अदा करावी लागतात. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तंत्रज्ञानाने श्रीमंत होणारे जग २१ व्या शतकात नैसर्गिक संसाधनांनी गरीब होत आहे. जलस्त्रोत मृत होत आहे. भूजल पातळी प्रचंड खालावत असताना ६० टक्के पाण्याचा दररोज अपव्यय होत आहे. ही जलसंकटाची नांदी आहे. यावर रेन हार्वेस्टींग ह ...
नजीकच्या बोरगाव (मेघे) वॉर्ड ५ मध्ये काही नागरिकांनी अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या होत्या. त्या सुमारे ५० झोपड्या बुधवारी बोरगाव (मेघे) ग्रा. पं. प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्या आहे. ...
मिनी मंत्रालय म्हणून संबोधल्या जाणाºया जिल्हा परिषदेमध्ये मागील वर्षी भाजपाची सत्ता येऊन २१ मार्च रोजी अध्यक्षाची निवड झाली. आज भाजप सत्तेची वर्षपूर्ती झाली. ...
शहरातील इतवारा परिसरातून चार चाकी वाहनामध्ये बोकड पळविण्यात आला होता. या प्रकरणी शहर पोलिसांनी बकरी चोरास अटक केली असून वाहन व मोबाईल असा ३.२२ लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे. ...