रुईच्या गाठी भरून असलेल्या ट्रकला अचानक आग लागली. यात ट्रकसह संपूर्ण गाठी जळून भस्मसात झाल्या. ही घटना गुरूवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सातेफळ मार्गावर घडली. ...
सध्या आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात रूईचे दर वाढले आहेत. यामुळे कापूस दरवाढीची अपेक्षा होती; पण तसे झाले नाही. बाजारात रूईचे दर वाढत असले तरी सरकीच्या दरातील घट कायम आहे. ...
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरातील सानेवाडी व पुलफैल भागात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी इमारत तयार करण्यात आली; पण वैद्यकीय अधिकारीच मिळत नसल्याने या इमारती शासनाचा पांढरा हत्ती ठरत होत्या. ...
शासन दरबारी प्रतिनिधीत्व करणारे जिल्ह्यात चार आमदार आहेत. यापैकी दोन काँग्रेस तर दोन भाजपाचे आहे. त्यांना २०१७-१८ या आर्थिक वर्षात ८ कोटी ९२ लाखांचा विकास निधी मंजूर झाला होता. ...
धर्माच्या नावावर शहरात कधीच दंगे झाले नाही. देशातील आतंकवाद संपविण्याकरिता तेलंगराय देवस्थानापासून प्रेरणा घेतली पाहिजे, असे मत सुधीर दिवे यांनी व्यक्त केले. ...